शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी If Schools Are Closed Essay in Marathi
If Schools Are Closed Essay in Marathi – Shala Band Zali Tar Nibandh In Marathi शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी ज्ञान, मुल्य, कौशल्य, नैतिकता आणि विश्वास संपादन करण्याची प्रक्रिया म्हणून शिक्षणाची व्याख्या केली जाते. आणि हे शिकवणे, कथा सांगणे, प्रशिक्षण, चर्चा करणे आणि ब-याच काही या सारख्या पद्धतीं द्वारे घडते. या सगळ्या पद्धती आपल्याला शिक्षक , प्रशिक्षक याद्वारे शिकवल्या जातात. आणि या सगळ्याची सुरुवात शाळेपासून होते. विद्येचे दैवत असणार्या सरस्वती देवीचे वास्तव्य असणारी जागा म्हणजे शाळा जिथे शिक्षणाचा प्रसाद विद्यार्थ्यांना दिला जातो. शिक्षणाने माणूस घडतो शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
जर आपल्याकडे शिक्षण असेल तर आपण एक उत्कृष्ट माणूस शकतो. शिक्षण म्हणजे फक्त शालेय अभ्यास नसतो तर शिक्षण म्हणजे, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्याचां आदर करण, इतरांना कशी वागणूक देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण माणूस म्हणून कसे वागतो कसे आहोत हे आपल्याला शिक्षणच शिकवतं. शिक्षणाचे अनेक फायदे असतात.
शिक्षणामुळे आपल्या वागण्याला पद्धत येते शिक्षणामुळे आपल व्यावहारिक ज्ञान वाढतं. शिक्षणामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य ते निर्णय घेऊन आपले आयुष्य अधिक चांगलं, सफळ आणि यशस्वी बनवू शकतो. थोडक्यातच काय तर आपल्या शिक्षण आयुष्यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणतो. आपल्या आयुष्यात शिक्षणाचं महत्त्व हे अमूल्य आहे.
शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी – If Schools Are Closed Essay in Marathi
Shala band zali tar nibandh in marathi.
शाळा हे विद्येचे मंदिर असतं परंतु जर याच मंदिराला एक दिवस टाळा लावण्याची वेळ आली तर काय घडेल? शिक्षण आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. शिक्षणाशिवाय माणूस घडू शकत नाही. शिक्षणामुळे माणसाचे विचार बदलतात माणूस अधिक सकारात्मक विचार करतो. जर शाळा बंद ठेवण्यात आल्या तर त्याने आपल्याला फक्त नुकसानच होणार आहे.
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जग इतके पुढे गेल आहे की आपण भविष्यात होणाऱ्या गोष्टींचा अंदाज देखील लावू शकतो वैज्ञानिक क्षेत्रामध्ये देखील जगाने इतकी प्रगती केली आहे. आज लाखो शिक्षक शिक्षणाच्या माध्यमातून करोडो विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांना उत्तम मार्गदर्शन देत आहेत. विज्ञान , संगणक क्षेत्रामध्ये आपल्या देशाने संपूर्ण जगाने भरपूर प्रगती केली आहे आणि याच एकमेव कारण म्हणजे शिक्षण होय.
शिक्षणामुळे आपल्याला व्यावहारिक ज्ञान मिळतं शिक्षणामुळे आपल्याला वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षणामुळे आपल्याला वेगवेगळ्या संधी चालून येतात ज्या आपल्या भवितव्यासाठी चांगल्या असतात. शिक्षणामुळे कधीच कोणाच नुकसान होत नाही. जर शाळा बंद ठेवण्यात आल्या तर, मुलं निव्वळ आणि निव्वळ फक्त वेळच वाया घालवतील वेळेचे कोणतेही नियोजन उरणार नाही.
वेळेचे महत्त्व उरणार नाही शिक्षणाचे महत्त्व उरणार नाही शिक्षणामुळे आपल्याला वेगवेगळे विषय वेगवेगळ्या गोष्टी समजतात शिक्षणामध्ये आपल्याला विज्ञान समजत गणित समजतं शाळा बंद ठेवण्यात आल्या तर शिक्षणामध्ये कोणाला रस उरणार नाही आणि यामुळे आपल्या देशाची आपल्या जगाची प्रगती थांबू शकते. कोणतेही नवीन अविष्कार होणार नाहीत. कोणतेही नवे शोध लागणार नाहीत.
- नक्की वाचा: माझी शाळा निबंध
Essay On If Schools Were Closed in Marathi
जर शाळा बंद ठेवण्यात आल्या तर आपण भविष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही शिवाय शाळा बंद ठेवण्यात आल्या तर त्याचा खूप भयानक असर आपल्या तरुण पिढीवर किंवा भावी पिढीवर होईल. मुलांचं शिक्षणावरून लक्ष भरकटून मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. व्यवस्थित व्यवहार ज्ञान नसल्यामुळे बऱ्याच वेळा तोटा होऊ शकतो. मुलांच्या चालल्या बोलण्याला काही पद्धतच राहणार नाही.
तरुण पिढी आपल्या आयुष्यामध्ये चुकीचे निर्णय घेतील. जर शाळा बंद पडल्या तर मुलांचे शिक्षण अपूर्ण राहिल शिक्षण न मिळाल्यामुळे त्यांना कुठेही काम मिळणार नाही. बेरोजगारीची समस्या उपलब्ध होईल, ज्यामुळे बरेच कारखाने कंपन्या बंद पडतील याचा वाईट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकतो.
मुलं चुकीच्या मार्गाला जर गेली तर हुंडा घेणे, मारामारी करणे, समाजामध्ये गुन्हे घडतील, लोक अंधश्रद्धांना बळी पडतील यांसारख्या अनेक समस्या उद्भवतील. शिक्षण लोकांना ज्ञान देतो शिक्षण समाजामध्ये प्रबोधन घडवून आणत. परंतु ज्या शाळांच्या मार्फत शिक्षण दिलं जातं त्याच शाळा जर बंद पडल्या तर समाजामध्ये प्रबोधन घडणार नाही समाजामध्ये अविश्वास वाढेल, लोक जुन्या चालीरीती परंपरां वर जास्त विश्वास ठेवतील. महात्मा फुले , सावित्रीबाई फुले यांसारख्या थोर व्यक्तिमत्व ज्यांनी लोकांपर्यंत प्राथमिक शिक्षण मिळावं, स्त्री शिक्षण मिळावं म्हणून रक्ताचं पाणी केलं.
शिक्षण ही कल्पना लोकांपर्यंत पोहचावी म्हणून इतक्या खस्ता खाल्ल्या त्यांचे हे सगळे श्रम वाया जातील जर शाळा बंद पडल्या तर. आई-वडील हे आपले पहिले गुरू असतात तर शाळा आपली दुसरी गुरु असते याचाच अर्थ प्रत्येक मुलाला घडवण्यामध्ये आपल्या आई-वडिलांचा जितका वाटा असतो तितकाच वाटत शाळेचा देखील असतो शाळेकडून आपल्याला जे ज्ञान मिळतं ते आपल्याला एक चांगलं माणूस बनवत.
जर शाळा बंद झाल्या तर त्याचा चांगला आणि वाईट असा दोन्ही अनुभव आपल्याला अनुभवायला मिळाला असता. लहान मुलांना सकाळी लवकर उठून शाळेत जाव लागलं नसतं त्यांच्यासाठी त्यांचे आयुष्य अधिक सुखी झाल असत. दिवसभर फक्त खायचं, खेळायचं, मज्जा करायची, नदीत पोहायला जायचंय, आंब्याच्या झाडांवर चढायचं, मैदानी खेळ खेळायचे इतकंच राहिलं असतं.
लहान मुलांसाठी जरी हे आयुष्य अगदी मजेशीर आणि सुखी आयुष्य असलं तरी पुढे जाऊन या गोष्टीचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर नक्कीच झाला असता. तर शिक्षण घेतल्यामुळे बेरोजगारीची समस्या उद्भवते. शाळा व शिक्षण ही जोडी आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे शाळेमुळे आपले वेगवेगळे चांगले मित्र मैत्रिणी बनतात शाळेमुळे आपल्याला वेगवेगळ्या खेळाबद्दल नवीन नवीन गोष्टी बद्दल माहिती मिळते शाळेमुळे आपला सर्वांगीण विकास होतो.
शाळेमध्ये संगणक, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, तंत्रज्ञान यांसारखे विषय शिकवले जातात ज्यामुळे आपल्याला आपल्या समाजात चालू असणाऱ्या वैज्ञानिक, ऐतिहासिक, भौगोलिक गोष्टीत बद्दल माहिती मिळते. शिक्षण घेतल्यावर माणसाला जितके फायदे होतील त्याचप्रमाणे जर शिक्षण नाही मिळालं तर तितकेच तोटे देखील आहेत.
होमी बाबा , सी. वी. रमण , एपीजे अब्दुल कलाम , सत्येंद्रनाथ बोस या सारखे महान व थोर वैज्ञानिक ज्यांनी आपल्या देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिलं आणि ज्यामुळे आपला भारत विज्ञान क्षेत्रामध्ये एका वेगळ्या स्तरावर पोहोचला हे इतके महान व थोर व्यक्ती यांनी लावलेले वेगवेगळे शोध हे त्यांनी शिक्षणाच्या आधारावरच लावले.
जर शिक्षण नसेल तर आपल्या देशाची वैज्ञानिक प्रगती कधीच होणार नाही. आज जगामध्ये सगळ्या गोष्टी संगणकावर केल्या जातात संगणकाचा वापर केल्यामुळे वेळ कमी व काम त्वरित होतं. तंत्रज्ञानाचा वापर करूनच संपूर्ण जगाने भरपूर प्रगती केली आहे. ज्या गोष्टी करायला आधी भरपूर वेळ लागायचा त्याच गोष्टी आता चुटकीसरशी होतात हे सगळे तंत्रज्ञान, विज्ञान या गोष्टीमुळे शक्य झाल आहे.
तंत्रज्ञान व विज्ञानामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी शिक्षण फार महत्त्वाचा आहे. जर शिक्षण नसेल तर कोणतीही गोष्ट अशक्य आहे. आपल्या आई-बाबांचं नेहमीच एक स्वप्न असतं की जरी आपण शिक्षण घेतलं नसलं तरी आपला मुलगा किंवा मुलगी शिकून खूप मोठी झाली पाहिजे ते असं का बोलत असतील? कारण त्यांना शिक्षणाचे फायदे चांगलेच माहीत आहेत.
आपल्या सर्वांनाच रोज शाळेत जायचा कंटाळा येतो सकाळी उठायचा कंटाळा येतो मग दिवसभर अभ्यास करा या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि आपल्याला शाळेपासून भरपूर सुट्टी हवी असते परंतु जर शाळा कायमच्या बंद झाल्या जर आपल्याला कायमची शाळेपासून सुट्टी मिळाली तर त्याचे परिणाम फारच वाईट असतील आपली कधीच प्रगती होणार नाही.
शिक्षण हे आपल्या आधुनिक समाजातील एक महत्त्वाचं साधन आहे शाळा आपल्याला योग्य ते शिक्षण देऊन आपल्यात असणाऱ्या कला कौशल्य गुणांची जाणीव करून देते. पुढे जाऊन याच शिक्षणामुळे आपण आपल्या देशाच्या प्रगतीचा एक भाग होतो. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बघता शिक्षण हे फारच आनंददायी किंवा कंटाळवाणे असू शकत.
परंतु त्यांच्या येणाऱ्या भवितव्यासाठी आणि समाजाच्या भवितव्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाच आहे. भारत सध्या एक विकसनशील देश आहे दरवर्षी लाखोच्या संख्येने विद्यार्थी महाविद्यालयातून पदवी घेतात. गेल्या काही दशकांमध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि परिणामी तेव्हापासून भारताच्या अर्थव्यवस्थेत देखील बदल जाणवू लागला आहे. याचाच अर्थ शिक्षण हे आपल्या समाजातील एक महत्त्वाच घटक आहे आणि त्यासाठी शाळेत अस्तित्व टिकून राहणं हे देखील तितकच महत्त्वाच आहे.
आम्ही दिलेल्या if schools are closed essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर शाळा बंद पडली तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on if schools were closed in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Shala Band Zali Tar Nibandh In Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shala band jhalya tar Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट
Share this:
Leave a comment उत्तर रद्द करा..
पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.
Notify me of follow-up comments by email.
Notify me of new posts by email.
शाळा बंद झाली तर Shala Band Zali Tar Essay In Marathi
शाळा बंद झाली तर निबंध म्हणजे शाळेच्या बंद होण्याच्या प्रसंगावर लेखन.
ह्या निबंधात आपण शाळेच्या बंद होण्याच्या कारणांचे आणि परिणामांचे वर्णन करून त्याची महत्त्वाकांक्षी पुनरावृत्ती कसे टाळायची हे विचारले जातील.
ह्या निबंधात सामाजिक, आर्थिक, विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या अध्यापकांच्या दृष्टिकोनांचा तपशीलदार विचार केले जातील.
या निबंधातील मुख्य खंडात शाळा बंद झाल्याच्या परिणामांचे अध्ययन केले जाते.
शाळा बंद झाली तर
स्कूलच्या उघडताना आपल्याला केवळ एक आठवड्याचं सुट्टीचं आहे, तीही रविवारी येणार.
शाळा बंद होत्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, त्यामुळे सुट्टीचं आयटम होतं.
आता आपण प्रतिदिन खेळू, सायकल चालू, टीव्ही पाहू.
शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये नको, शिक्षकांचा बदमाशी, आणि शाळेच्या बंद होण्यामुळे सकाळी जलगाव होतं, नाही का ?
म्हणजे कशी बसेल शाळेच्या सोबती तुमचे मित्र ? त्यांच्यापासून दूर जाऊन आम्हाला खेळायला मिळणार नाही.
ती आनंद शाळेतून बाहेर पडणार.
शाळेचं मन
त्या पटाचं मन कसं अवरोध करायला हवं.
जर शाळा बंद असेल तर माझे सर्व मित्र गावात जाणार.
तर मी कोणाशी खेळणार ?
जर शाळा बंद झाल्यास, आपण कसं आगाऊ जाऊ ? एका क्लासमध्ये दुसऱ्या क्लासला कसं जाऊ ? म्हणजे आम्ही दुसऱ्या क्लासला नाही जाऊ.
आम्ही एकच क्लासमध्ये राहू.
माध्यमांतर
या दरम्यान आपल्या दिलाला एक वाट येते की, शाळेच्या बंद होण्यानंतर आपल्या जीवनात वाट पाहता कसं आलंय.
कुणी कुणाचं अर्थ करतं, तुमच्याला कधी कळेल ते होईल.
या संदर्भात आम्ही संबोधन करतोय जेणेकरून अधिक माहिती घेता येईल आणि नविन प्रेरणादायी आणि संबोधक स्वरूपात तुमच्या मनाला स्पर्श करू शकतो.
शाळा बंद झाली तर निबंध 100 शब्द
शाळा बंद झाल्यावर नव्याने एक रंगबिरंगी जीवनाची शुरुआत होते.
सोपी अभ्यासक्रमांमुळे थोडंयत जीवन सुखी होते.
खेळण्याचा, शिक्षणाचा आणि सोशलाईझीनंतर फक्त मनोरंजनाचा मजा.
पण कुठल्याही सोडवण्याची तयारी करण्याची नाही.
शाळेतून शिकवण्याचं आवड झालं तर सोपं वाटतं, पण ती दूर काढण्याची कसरत करण्याची अवघड नाही.
शाळा बंद झाली तर निबंध 150 शब्द
शाळा बंद झाल्यानंतर सर्वांना आपल्या जीवनात काहीतरी बदलायचं असं वाटतं.
सुट्टीच्या दिवसांत सायकलचं आनंद, खेळण्याचं उत्साह आणि मित्रांसोबत वेळ सर्वांनाच आवडतं.
शिक्षकांच्या बदमाशीत आणि परीक्षेच्या आत्मविश्वासात चांगले दाखवून देण्याची चिंता नसताना, मन निरातंर आणि नवीन करण्यासाठी वेळ मिळायला सुद्धा आवडतं.
पण, शाळा बंद झाल्यानंतर काही वाट वेगळी झाली.
मित्रांशी वेगळं विचारणं, त्यांच्या आठवणींमध्ये दूरदृष्टी आणि बोंधलेली बांधने ह्या समयात अधिक महत्त्वाची वाट पडतात.
आपल्याला शिक्षणातील आणि मित्रांसोबतील नातं ह्यातूनच सुरवात करायला हवं.
शाळा बंद झाली तर निबंध 200 शब्द
शाळा बंद होत्याच्या अर्ध्यात शिक्षणाच्या जीवनात एक खास परिवर्तन आहे.
त्या अवधीत, विद्यार्थ्यांच्या लक्षात बदलतं आणि आम्ही स्वप्न बालगैरात जणू स्वतंत्रपणे झेपतो.
ह्या अवधीत आम्ही सोने, फुले आणि अचानक उठण्यासाठी चांगलं असं पाहतो.
पण, त्या स्वतंत्रतेच्या सुखाचा दुसरा पान काही गोडचंद आहे.
आम्ही विद्यार्थ्यांसोबत खेळायला मिळू शकतो, पण शिक्षणाच्या वर्षानंतर त्यांना भेटायला कोणाला नाही.
त्यामुळे त्या अग्रेसरी प्रेम आम्हाला कमी वाटतं.
आमच्या अर्ध्यात या दुष्काळी, शाळा बंद होत्याने आम्हाला सोडलं, आणि आमच्या वास्तविक साथींचं निवारा देतं.
ह्यात आपण विचार करू शकतो की, शाळा बंद होण्याच्या फायद्यानंतर आमच्या जीवनात कसं फरक येतं.
शाळा बंद झाली तर निबंध 300 शब्द
शाळा बंद होण्याचं अर्थ अनेक नवीन अनुभवांच्या उध्वस्ततेचा आणि नवीन संभाषणांच्या स्थानांच्या सुरुवातीचं असतं.
आपल्या जीवनात शिक्षण विचाराचं एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
परंतु, जर त्या व्यवस्थापिका अडचणीत आली तर त्याचं परिणाम समजावं किती महत्त्वाचं आहे.
शाळा बंद झाल्यानंतर आपण स्वतंत्रपणे स्वप्न बालगैरात अनुभवू शकतो.
पण, ह्या स्वतंत्रतेच्या सुखाचं दुसरं पान आहे.
आपण शिक्षणात दुरुस्ती आणि सामाजिक सामंजस्याच्या मूल्यांचं मान कसं मिळतं, ते समजतो.
आमच्या स्कूलच्या शिक्षकांचं प्रेम आणि मार्गदर्शन संबंधी अनुभवांचं त्यामुळे सादर होईल का ?
ह्या अवधीत आपल्याला एक प्रश्नाचं उच्चार करायला लागतं - "शाळेत बंद होण्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना कोणाशी प्रेरणा आणि मार्गदर्शन देतं ?" ह्याचं उत्तर आपल्या वाटेल येईल कि, आपण कसं स्वतंत्रपणे आणि संबंधात निर्णय घेतो.
तसंच, शाळा बंद होण्यानंतर आपल्याला वाटलं की, आपल्या विद्यार्थ्यांना स्थिर आणि उद्यमी असलं पाहण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे.
शिक्षकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ह्या परिस्थितीच्या चांगल्या प्रकाराने सामवेत होऊ शकतं.
एक अविस्मरणीय अवधीचा अखेरीस शाळा बंद होण्यानंतर आपल्याला एक प्राचीन शिक्षण आणि अनुभवांचा संग्रह मिळाला आहे, ज्याची आपल्याला एकमेकांसह प्रेम आणि सामंजस्य मिळाली आहे.
शाळा बंद झाली तर निबंध 500 शब्द
शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक नवीन व्यापाराचं आणि स्वतंत्रपणाचं अनुभव मिळालं आहे.
ह्या प्रक्रियेत, आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या आत्मविश्वासाची वाट असते, ज्ञानाच्या प्राप्तीची अनुभूती वाटते, आणि विचारांची विस्तार आणि नवीन स्पर्धा यात्रा सुरु होते.
शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या वेगळ्या कौशल्यांना विकसित करण्याची एक संधी मिळाली.
- त्यांना नवीन विषयांची शोध, स्वतंत्र प्रक्रिया अभ्यास, आणि स्वतंत्र प्रयत्नांचा मूळ्यमापन करण्याची संधी मिळाली.
ह्या अखेरच्या अनुभवांमध्ये, विद्यार्थ्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचं मोजं येतं, ज्ञानाच्या विविध आणि सुदृढ क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचं अभ्यास करण्याचं आणि स्वतंत्रपणेची स्वाद सोडवण्याचं.
शिक्षणाच्या दृष्टीने, शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या आत्मविश्वासाची वाट असते कारण त्यांना आपल्या आत्मचरित्राच्या समाजातील एक अभ्यासाची अनुभूती असते.
ह्या अभ्यासामध्ये, विद्यार्थ्यांना नवीन कौशल्यांची शोध आणि त्यांच्या विचारांना संघर्षी चालवण्याची संधी मिळते, ज्ञानाच्या सर्वज्ञतेची शोध आणि त्यांच्या स्वतंत्रतेच्या महत्त्वाची समज.
शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यास करण्याची संधी मिळते, ज्ञानाच्या संघर्षामुळे स्वतंत्रतेच्या महत्त्वाची समज, आणि त्यांना आपल्या विचारांची नेतृत्व साधण्याची संधी मिळते.
त्यांच्या प्रकरणात, शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे, ज्ञानाच्या संघर्षामुळे स्वतंत्रतेच्या महत्त्वाची समज, आणि त्यांना आपल्या विचारांची नेतृत्व साधण्याची संधी मिळाली आहे.
शाळा बंद झाली तर 5 ओळी निबंध मराठी
- शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतंत्रतेचं आणि स्वाध्यायाचं अभ्यास करण्याचं मोजं मिळतं.
- नवीन कौशल्यांची शोध, स्वतंत्र प्रक्रिया अभ्यास, आणि स्वतंत्र प्रयत्नांचा मूळ्यमापन करण्याची संधी मिळते.
- विद्यार्थ्यांना आपल्या आत्मविश्वासाची वाट असते, ज्ञानाच्या प्राप्तीची अनुभूती वाटते.
- शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचं मोजं येतं.
- विद्यार्थ्यांना नवीन कौशल्यांची शोध आणि त्यांच्या विचारांना संघर्षी चालवण्याची संधी मिळते.
शाळा बंद झाली तर 10 ओळी निबंध मराठी
- शाळा बंद झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना खेळण्याचं आणि स्वप्न पार पडण्याचं सुख मिळतं.
- आपल्या मित्रांसोबत बँडलेली आठवणी आणि नवीन साथीचं मिलन ह्या अवधीत अनुभवता येतं.
- शिक्षणाच्या अभ्यासातून विमुक्त होण्याचं अनुभव विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आणि विचारांच्या विकासाचं सोपं देतं.
- गावात घेतलेल्या सामाजिक स्थितीचं विचार करण्याचं अभ्यास विद्यार्थ्यांना सामाजिक जागतिकरण करतं.
- स्वतंत्रतेच्या मोजात, शाळा बंद झाल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्णय करण्याचं महत्त्व मिळतं.
- शिक्षणात विद्यार्थ्यांची संघर्षातून स्वतंत्रतेची अनुभूती विकसित होते.
- शाळेच्या वातावरणातून बाहेर पडण्याचं अनुभव विद्यार्थ्यांना आत्मचरित्र विकसित करतं.
- विद्यार्थ्यांना सामाजिक सामंजस्याचं महत्त्व आणि सामूहिक सामर्थ्याची अनुभूती होते.
- शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना नवीन विचारांचं विकास होतं.
- स्वतंत्रपणे स्वतंत्रतेची मूर्ती विद्यार्थ्यांना अनुभवावर स्थापित करतं.
शाळा बंद झाली तर 15 ओळी निबंध मराठी
- शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक नवीन कौशल्यांची संधी मिळाली.
- त्यांना स्वतंत्रतेची वाट असते, ज्ञानाच्या स्वर्गात प्रवेश कसं असतं हे अनुभवतात.
- स्वप्न बालगैरात उडालेलं समजतात, शिक्षणाची अविस्मरणीय भेटी असते असं.
- विद्यार्थ्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचं मोजं येतं, ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची अभ्यास करण्याची संधी मिळाली.
- ह्या प्रक्रियेत, शिक्षणात दुरुस्ती आणि सामाजिक सामंजस्याच्या मूल्यांचं मान येतो.
- शाळेत बंद होण्यानंतर, आपल्या विद्यार्थ्यांना एक नवीन व्यापाराचं अनुभव आहे.
- त्यांच्या अखेरच्या अनुभवांमध्ये, विद्यार्थ्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचं मोजं येतं.
- शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या आत्मविश्वासाची वाट असते.
- ह्या अखेरच्या अनुभवांमध्ये, विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यास करण्याची संधी मिळाली.
- शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना स्वतंत्रतेची स्वाद सोडवण्याची संधी मिळाली.
- विद्यार्थ्यांना आपल्या विचारांची नेतृत्व साधण्याची संधी मिळाली.
- शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची संधी मिळाली.
- त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना विचारांची नेतृत्व साधण्याची संधी मिळाली.
- ह्या प्रक्रियेमुळे, विद्यार्थ्यांना नवीन कौशल्यांची शोध आणि त्यांच्या विचारांना संघर्षी चालवण्याची संधी मिळते.
शाळा बंद झाली तर 20 ओळी निबंध मराठी
- शाळा बंद होण्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे स्वप्न बालगैरात उडालेलं अनुभवतं.
- शिक्षणाच्या वर्षानंतर त्यांना स्वतंत्रतेची शोध आणि विचारांची नेतृत्व मिळाली.
- विद्यार्थ्यांना नवीन कौशल्यांची शोध आणि त्यांच्या स्वतंत्रतेच्या महत्त्वाची समज मिळाली.
- स्वतंत्र निर्णय घेण्याचं मोजं येतं, ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली.
- विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे स्वतंत्रपणेची अनुभूती आणि त्यांच्या विचारांची नेतृत्व साधण्याची संधी मिळाली.
- त्यांना स्वतंत्रतेची स्वाद सोडवण्याची संधी मिळाली, ज्ञानाच्या संघर्षामुळे स्वतंत्रतेच्या महत्त्वाची समज.
- ह्या प्रक्रियेत, विद्यार्थ्यांना नवीन कौशल्यांची शोध आणि त्यांच्या विचारांना संघर्षी चालवण्याची संधी मिळाली.
- विद्यार्थ्यांना अनेक नवीन कौशल्यांची संधी मिळाली, ज्ञानाच्या स्वर्गात प्रवेश कसं असतं हे अनुभवतात.
- शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना एक नवीन व्यापाराचं अनुभव आहे.
- विद्यार्थ्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचं मोजं येतं, ज्ञानाच्या सर्वज्ञतेची शोध आणि त्यांच्या स्वतंत्रतेच्या महत्त्वाची समज.
- ह्या प्रक्रियेमुळे, विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यास करण्याची संधी मिळाली.
- शाळा बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या आत्मचरित्राच्या समाजातील एक अभ्यासाची अनुभूती असते.
- शाळेत बंद होण्यानंतर, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे स्वतंत्रपणेची अनुभूती आणि त्यांच्या विचारांची नेतृत्व साधण्याची संधी मिळाली.
शाळा बंद झाली तर या निबंधाच्या संपादनानंतर, आम्ही पाहिलं की शिक्षणाची अनुभवित किंमत किती मोली आहे.
ह्या प्रक्रियेत, विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यास करण्याची संधी मिळाली, ज्ञानाच्या संघर्षामुळे स्वतंत्रतेच्या महत्त्वाची समज, आणि त्यांना आपल्या विचारांची नेतृत्व साधण्याची संधी मिळाली.
ह्या अनुभवांमध्ये, शिक्षणाच्या सर्वांगीण स्वतंत्रतेचं महत्त्व प्रमाणित झालं आहे.
शिक्षणाच्या विभिन्न पहिल्या उपलब्धींमध्ये, स्वतंत्रतेचा अभ्यास, विचारांची नेतृत्व, आणि विचारशक्तीचा संरक्षण होणे आवश्यक आहे.
ह्या निबंधात, आपल्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये याच्याच अनुभवांची महत्त्वाची भूमिका आहे, आणि ह्या स्वतंत्रतेच्या मूल्यांचा मोजं कसं असतं हे अनुभवतात.
त्यासाठी, ह्या निबंधाच्या समापनात, ह्या स्वतंत्रतेच्या मूल्यांची समज, संरक्षण, आणि प्रशंसा करण्याची आवड आहे.
Thanks for reading! शाळा बंद झाली तर Shala Band Zali Tar Essay In Marathi you can check out on google.
टिप्पणी पोस्ट करा
शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध Shala Band Zali Tar Essay In Marathi
Shala Band Zali Tar Essay In Marathi “शाळा बंद झाली तर निबंध इ.स.से. सोडवण्याच्या अद्वितीय मराठी वेबसाइटवर आपले स्वागत आहे! आमच्या स्थळिक निबंधांच्या संग्रहामध्ये, आपल्याला ‘शाळा बंद झाली तर’ या विषयावर अपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त निबंध मिळेल. आमच्या संग्रहातील विचारांचा आधार घेऊन, आपल्याला योग्य निबंध लिहण्यात मदतीला आणि शिक्षणातील निरीक्षण कसा असावा, याची मार्गदर्शन करण्यात आम्हाला आनंद होईल. येथे, शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण विषयांच्या बारीक अभ्यासक्रमांची मदतीला आपल्या साठी सर्वोत्तम उपाय उपलब्ध आहे. चला, आपल्याला ‘शाळा बंद झाली तर’ विषयावर अधिक ज्ञान प्राप्त करण्याच्या संग्रहातील साहित्याच्या संग्रहात सामील होऊया!”
Shala Band Zali Tar Essay In Marathi
शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध 600 शब्दांपर्यंत, शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध 200 शब्दांपर्यंत.
“शाळा बंद झाली तार” हा एक मराठी वाक्प्रचार आहे ज्याचा इंग्रजीत “शाळा आता बंद आहेत” असा अनुवाद होतो. जगभरातील शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी त्यांचे दरवाजे तात्पुरते बंद करावे लागले तेव्हा कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान हा वाक्यांश महत्त्वपूर्ण ठरला. या विषयावर सुमारे 200 शब्दांचा निबंध येथे आहे:
अभूतपूर्व COVID-19 साथीच्या काळात जगभरातील शाळांना त्यांचे दरवाजे बंद करावे लागल्याने “शाळा बंद झाली तर” हा वाक्यांश एक सार्वत्रिक वास्तव बनला. 2019 च्या उत्तरार्धात सुरू झालेल्या साथीच्या रोगाने अनेक आव्हाने आणली आणि त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे शैक्षणिक संस्था बंद करणे.
लाखो विद्यार्थ्यांसाठी, “शाळा बंद झाली तर” या वाक्याचा अर्थ दूरस्थ शिक्षणाकडे वळणे असा आहे. व्हर्च्युअल क्लासरूम्स, ऑनलाइन लेक्चर्स आणि डिजिटल असाइनमेंट हे नवीन नियम बनले आहेत. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ही शिफ्ट आवश्यक असताना, याने अनेक आव्हाने उभी केली. अनेक समुदायांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या डिजिटल विभाजनावर प्रकाश टाकत, तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा प्रवेश गंभीर बनला.
शाळा बंद झाल्याचा सामाजिक आणि भावनिक परिणामही झाला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांची आणि वर्गमित्रांची प्रत्यक्ष उपस्थिती गमावली आणि अनेकांना घरातून शिकण्याच्या अलिप्ततेचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संधींपासून वंचित राहून अभ्यासक्रमेतर उपक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम थांबवण्यात आले.
मात्र, “शाळा बंद झाली तार” ने शिक्षणातही नावीन्य आणले. नवीन अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञान शोधून शिक्षक आणि शिक्षकांनी पटकन रुपांतर केले. त्यात शिक्षण व्यवस्थेतील लवचिकता आणि अनुकूलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
शेवटी, “शाळा बंद झाली तार” हे शिक्षणाच्या इतिहासातील आव्हानात्मक कालखंडाचे प्रतिनिधित्व करते. शाळा बंद झाल्यामुळे अनेक अडचणी आल्या, तर नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची लवचिकता देखील यातून दिसून आली. अनुभव निःसंशयपणे शिक्षणाच्या भविष्याला आकार देईल, ते अधिक समावेशक आणि तंत्रज्ञान-आधारित बनवेल.
शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध 400 शब्दांपर्यंत
“शाळा बंद झाली तार,” ज्याचे भाषांतर “शाळा आता बंद आहेत” असा होतो, हा शब्द कोविड-19 मुळे शिक्षणाच्या जगात निर्माण झालेल्या व्यत्ययाची एक मार्मिक आठवण बनला. हा निबंध या अभूतपूर्व काळात शाळा बंद होण्याच्या बहुआयामी प्रभावाचा शोध घेतो.
2019 च्या उत्तरार्धात उद्भवलेल्या कोविड-19 साथीच्या आजाराने जगभरातील सरकारांना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी शाळा तात्पुरते बंद करण्याचा कठीण निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. परिणामी, सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी स्वतःला नवीन शैक्षणिक लँडस्केपशी जुळवून घेतलेले आढळले, ज्यामध्ये दूरस्थ शिक्षण हे प्रमुख शिक्षण पद्धती बनले आहे.
अनेकांसाठी, “शाळा बँड झाली तार” हे व्हर्च्युअल क्लासरूम्स, ऑनलाइन लेक्चर्स आणि डिजिटल असाइनमेंट्सची सुरुवात असल्याचे सूचित करते. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हा बदल आवश्यक असताना, तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या प्रवेशामध्ये खोलवर बसलेली असमानता उघड झाली. डिजिटल डिव्हाईड कमी करण्याची तातडीची गरज अधोरेखित करून, सेवा नसलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या समवयस्कांशी जुळवून घेण्यात महत्त्वपूर्ण अडथळ्यांचा सामना करावा लागला.
डिजिटल आव्हानांच्या पलीकडे, शाळा बंद केल्याने गंभीर सामाजिक आणि भावनिक परिणाम झाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांची आणि वर्गमित्रांची प्रत्यक्ष उपस्थिती गमावली. घरातून शिकण्याच्या अलिप्ततेमुळे अनेकांवर खूप वजन होते, ज्यामुळे एकाकीपणा आणि चिंताची भावना निर्माण होते. समोरासमोर संवाद नसल्यामुळे पारंपारिक शालेय अनुभवात व्यत्यय आला आणि महत्त्वाच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासात अडथळा निर्माण झाला.
या काळात खेळ, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह अभ्यासक्रमेतर उपक्रमही कमी झाले. “शाळा बंद झाली तार” म्हणजे शालेय नाटके, क्रीडा स्पर्धा आणि इतर समृद्ध करणारे उपक्रम पुढे ढकलणे किंवा रद्द करणे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणावर तर झालाच पण त्यांचा सर्वांगीण विकासही बाधित झाला.
आव्हाने असूनही, “शाळा बंद झाली तार” ने शिक्षणात नावीन्य आणले. शिक्षक आणि शिक्षकांनी नवीन शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाशी झपाट्याने रुपांतर केले. त्यांनी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याचे सर्जनशील मार्ग शोधले, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रयोग आणि वाढीची संधी निर्माण झाली.
याव्यतिरिक्त, रिमोट लर्निंगच्या अनुभवाने शिक्षण प्रणालीमध्ये लवचिकता आणि अनुकूलतेचे महत्त्व अधिक मजबूत केले. शाळा आणि शिक्षकांनी आकस्मिक योजनांची गरज ओळखली जी भविष्यात अनपेक्षित व्यत्ययांना सामावून घेऊ शकतात.
शेवटी, “शाळा बंद झाली तार” मध्ये शिक्षणाच्या जगामध्ये प्रचंड उलथापालथीचा कालावधी समाविष्ट आहे. शाळा बंद झाल्यामुळे डिजिटल विभाजनापासून सामाजिक आणि भावनिक आव्हानांपर्यंत असंख्य अडचणी निर्माण झाल्या. तथापि, याने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांची लवचिकता आणि अनुकूलता देखील प्रदर्शित केली. या वेळी शिकलेले धडे निःसंशयपणे शिक्षणाच्या भविष्यावर प्रभाव टाकतील, सर्वसमावेशकता, तांत्रिक एकात्मता आणि मजबूत आकस्मिक नियोजन यावर जोर देतील. Shala Band Zali Tar Essay In Marathi हा वाक्प्रचार आव्हानात्मक काळातील आठवणींना उजाळा देत असताना, तो प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाच्या पाठपुराव्याच्या अदम्य भावनेचे प्रतीक आहे.
“शाळा बंद झाली तर” हा वाक्प्रचार एक सार्वत्रिक परावृत्त झाला कारण जगभरात कोविड-19 साथीच्या रोगाने शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद करण्यास भाग पाडले. हा निबंध या बंदांच्या बहुआयामी प्रभावाचा शोध घेतो, त्यांनी शिक्षण आणि पारंपारिक वर्गाविषयीची आमची समज कशी बदलली याचा शोध घेतो.
2019 च्या उत्तरार्धात, जगाने कोविड-19 साथीच्या आजाराने ग्रासले असताना, जगभरातील सरकारांना शिक्षणाच्या निरंतरतेसह सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांमध्ये संतुलन राखण्याचे कठीण काम होते. परिणामी, “शाळा बंद झाली तार”, ज्याचे भाषांतर “शाळा आता बंद झाल्या आहेत” हे वाक्य लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक विदारक वास्तव बनले.
विद्यार्थ्यांसाठी, शाळा बंद केल्याने नवीन शैक्षणिक युगाची सुरुवात झाली. “शाळा बँड झाली तार” म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूम्स, ऑनलाइन लेक्चर्स आणि डिजिटल असाइनमेंट्स केंद्रस्थानी घेऊन, रिमोट लर्निंगकडे झटपट शिफ्ट. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे संक्रमण अत्यावश्यक असताना, अनेक समुदायांमध्ये प्रचलित असलेल्या खोल-बसलेल्या डिजिटल विभाजनाचा पर्दाफाश केला. विश्वासार्ह इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा प्रवेश नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या समवयस्कांशी ताळमेळ राखण्यात आव्हानांना तोंड देत असमानतेने प्रभावित झाले.
शिवाय, “शाळा बँड झाली तार” ने महत्त्वपूर्ण सामाजिक आणि भावनिक परिणाम केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांची आणि वर्गमित्रांची प्रत्यक्ष उपस्थिती गमावली, ज्यामुळे त्यांना अलगावची भावना निर्माण झाली आणि पारंपारिक वर्गातील परस्परसंवादाची इच्छा निर्माण झाली. दैनंदिन दिनचर्या आणि समोरासमोरच्या व्यस्ततेच्या अनुपस्थितीमुळे पारंपारिक शिक्षणाच्या फॅब्रिकमध्ये व्यत्यय आला आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर झाला.
या काळात खेळ, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसारख्या अभ्यासेतर उपक्रमांनाही फटका बसला. शालेय नाटके, क्रीडा स्पर्धा आणि इतर समृद्ध करणारे अनुभव पुढे ढकलणे किंवा रद्द करणे यासाठी “शाळा बंद झाली तर” चे भाषांतर. याचा केवळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम झाला नाही तर त्यांच्या जीवनात पोकळी निर्माण झाली, ज्यामुळे या क्रियाकलापांनी प्रदान केलेल्या वैयक्तिक वाढ आणि आत्म-अभिव्यक्तीच्या संधी हिरावून घेतल्या.
तथापि, या आव्हानांमध्येही “शाळा बंद झाली तर” ने शिक्षणातील नाविन्यपूर्णतेला गती दिली. शिक्षक आणि शिक्षकांनी नवीन अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञान उल्लेखनीय गतीने स्वीकारले. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेने गुंतवून ठेवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा फायदा घेतला, शिक्षण सुलभ आणि आनंददायक बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा प्रयोग केला.
शिवाय, दूरस्थ शिक्षणाच्या अनुभवाने शिक्षण प्रणालीतील लवचिकता आणि अनुकूलतेचे महत्त्व अधोरेखित केले. शाळा आणि शिक्षकांनी अनपेक्षित व्यत्ययांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी मजबूत आकस्मिक योजनांची गरज ओळखली. साथीच्या रोगाने शैक्षणिक संस्थांना त्यांच्या दृष्टिकोनाची पुनर्कल्पना करण्यास आणि शिक्षणाच्या पर्यायी पद्धतींचा शोध घेण्यास भाग पाडले.
शेवटी, “शाळा बंद झाली तार” हे शिक्षण क्षेत्रातील अभूतपूर्व व्यत्ययाच्या कालावधीचे प्रतीक आहे. शाळा बंद झाल्यामुळे डिजिटल विभाजनापासून सामाजिक आणि भावनिक संघर्षापर्यंत असंख्य आव्हाने समोर आली. तथापि, याने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांची लवचिकता आणि अनुकूलता देखील प्रदर्शित केली. या वेळी शिकलेले धडे शिक्षणाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तयार आहेत, सर्वसमावेशकता, तांत्रिक एकात्मता आणि सर्वसमावेशक आकस्मिक नियोजन यावर भर देतात.
जरी “शाळा बंद झाली तर” एक आव्हानात्मक काळातील आठवणी जागृत करू शकते, तर ते सर्वात महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देत, शिक्षणाचा पाठपुरावा करण्याच्या अदम्य भावनेला देखील मूर्त रूप देते. साथीच्या रोगाने आम्हाला आठवण करून दिली की शिकण्याला कोणतीही सीमा नसते Shala Band Zali Tar Essay In Marathi आणि ज्ञानाचा पाठलाग सुरूच असतो, मग ते वर्गाच्या चार भिंतींच्या आत असो किंवा आभासी क्षेत्रात.
पुढे वाचा (Read More)
- झाडाचे महत्त्व मराठी निबंध
- बेटी बचाओ बेटी पढाओ निबंध
- पाणी वाचवा मराठीत निबंध
- सचिन तेंडुलकर निबंध मराठी
- परीक्षा नसत्या तर निबंध
- छत्रपती शाहू महाराज निबंध
उपकार मराठी
शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी | shala band jhalya tar.
1 टिप्पण्या
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.
टिप्पणी पोस्ट करा
संपर्क फॉर्म.
परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध | Pariksha Radda Zalya tar Essay In Marathi In 100 Best Words
मित्र आणि मैत्रणींनो आज आपण परीक्षा रद्द झाल्या तर.. / Pariksha Radda Zalya Tar Essay In Marathi हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहे.
Parikha Radda Zalya tar Marathi Nibandh
निबंधलेखन – परीक्षा रद्द झाल्या तर...
(मुद्दे : परीक्षा नसत्या तर हा विचार मनात आणणारा प्रसंग-वर्षअखेरीला तीन तासांत तपासणी ही चुकीची पद्धत-परीक्षेमुळे विदयार्थ्यांमध्ये भेदभाव-परीक्षेचा चुकीचा अर्थ-परीक्षा नसेल तर अनागोंदी-मिळालेल्या ज्ञानाची तपासणी म्हणजे परीक्षा-जीवनात प्रत्येक क्षणाला परीक्षा-परीक्षा नसेल तर कामे अशक्य-प्रगती अशक्य)
अगदी परवा परवाची बातमी आहे ही. परीक्षेतील एक पेपर वाईट गेला, म्हणून एका शाळेतील नववीच्या एका मुलाने आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलाने. शाळेत, परिसरात एकच हलकल्लोळ माजला. काय झाले, कसे झाले, हे समजून घेता घेता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मुलाने आत्महत्या केली आणि सर्वजण पूर्णत: कोलमडलेच. बातम्यांना ऊत आला.
चर्चावर चर्चा घडू लागल्या. उलटसुलट मतमतांतरे व्यक्त होऊ लागली. मीसुद्धा चक्रावलेच होते. वाटले, मुलांना जीवच नकोसा करणाऱ्या या परीक्षा हव्यातच कशाला? त्या नसत्या तर…? परीक्षेमागोमाग येणारा निकालाचा बडगा व्यक्तीच्या साऱ्या सुखावर, आनंदावर हल्ला करतो. वर्षभर केलेल्या. अभ्यासाची परीक्षा केवळ तीन तासांत घेतली जाते. एखादया क्षणी आपली मती चालत नाही.
सहज सुटणारी गणिते परीक्षेत सुटत नाहीत. नेहमीच्या गोष्टी आठवत नाहीत. नेहमी चालणारी लेखणी त्या काळात रुसून बसते आणि मग परीक्षेसाठी नेमलेले ते तीन तास संपून जातात आणि जाता जाता आपल्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा करून जातात. क्वचित एखादया अवघड क्षणी आपल्या भाळी ‘नापासा’चा बट्टाही लागतो.
साऱ्या भोवतालच्या जगाकडून त्यामुळे आपण नालायक ठरवले जातो. परीक्षेत नापास झालेल्या अनेकांनी पुढे आपल्या जीवनात मोठी कामगिरी केलेली आढळते; पण हे त्या क्षणी कोणी लक्षात घेत नाही, परीक्षाच नसती, तर हे टळले असते. परीक्षा नसतात तोपर्यंत सर्वजण एकाच पातळीवर असतात. परीक्षेनंतर काही हुशार, काही ढ ठरतात.
परीक्षेनंतर काही यशस्वी, तर काही अयशस्वी ठरतात. परीक्षांतील टक्केवारी जीवनात मोठे बदल घडवते, हे लक्षात आल्यावर मग परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वाटेल ते मार्ग स्वीकारले जातात. परीक्षेत कॉपी करणे, पेपर फोडणे, खऱ्या परीक्षार्थीऐवजी दुसराच कोणीतरी परीक्षेला बसणे हे उपद्व्याप खूप वाढलेत.
आपल्याकडे मराठवाड्यात परीक्षा केंद्रावर शेकडोंनी माणसे जमतात आणि खिडक्यांतून कॉपी सरकवतात. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे बाहेर मोठमोठ्याने ओरडून सांगतात. बिहारमध्ये तर परीक्षा केंद्राच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत सर्व खिडक्यांवर बाहेरून चढतात आणि कॉपी करायला मदत करतात. शेकडो लोक केंद्रावर जमून बिनदिक्कत हे प्रकार करतानाचे दृश्य परवाच टीव्हीवर दाखवत होते!
परीक्षा नसत्या तर हे घाणेरडे प्रकार घडलेच नसते. खरे तर परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून मुलांचे यश वा अपयश मापण्याची सवय लागल्यानंतर समाजाचीही घसरगुंडी व्हायला लागली. माणसांची मती फिरली. परीक्षेचा विपरीत अर्थ रूढ झाला आणि ही परीक्षाच नसती तर?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. परीक्षा नसती तर मात्र अनागोंदी माजली असती.
कारण वर्षभर अभ्यास केल्यावर आपल्याला ज्ञान मिळाले की नाही, हे कसे तपासले असते? किती ज्ञान मिळाले? ते कोणत्या दर्जाचे आहे? हे कसे समजले असते? परीक्षा नसेल तर पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत कसे जाता येईल? आपण परीक्षेचा चुकीचा अर्थ मनात बाळगला आणि घोटाळा झाला. ठरावीक पुस्तकातील माहिती सांगितलेल्या वेळेत लिहिणे म्हणजे परीक्षा, ही आपली परीक्षेची कल्पना.
जो पुस्तकातील माहिती जशास तशी लिहील तो हुशार. खरे तर जीवनात प्रत्येक क्षणाला आपण परीक्षा देत असतो आणि घेत असतो. एखादया हॉटेलमधील पदार्थ आपल्याला आवडले नाहीत, तर आपण पुन्हा तेथे जात नाही, म्हणजे आपण त्या हॉटेलला नापास करतो.
अहो, गायसुद्धा गवत खाण्यापूर्वी ते हुंगून बघते. ज्याला गाडी नीट चालवता येत नाही, त्याच्या गाडीत आपण बसू का? ज्याला घर बांधण्याची माहिती नाही, त्याने बांधलेल्या घरात आपण राहू का? म्हणून नोकरीवर एखादयाची परीक्षा घेऊनच नेमणूक केली जाते.
परीक्षा नसेल तर समाजाची कामेच होणार नाहीत आणि झाली, तरी दर्जेदार होणार नाहीत. मग प्रगती अशक्य. याचा अर्थच हा की प्रगती हवी असेल, तर परीक्षा घ्यावीच लागेल. म्हणून ‘परीक्षा नसत्या तर…?’ हा प्रश्नच निरर्थक आहे.
परीक्षा रद्द झाल्या तर निबंध | Pariksha Radda Zalya Tar Nibandh In Marathi
वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा लिहू शकता
- परीक्षा रद्द झाल्या तर निबंध मराठी / pariksha radda jhalya tar nibandh marathi
- परीक्षा रद्द झाल्या वर मराठी निबंध / pariksha radda zalya var nibandh marathi
- परीक्षा नसत्या तर मराठी निबंध / pariksha radda nibandh marathi
मराठी मध्ये छान छान माहिती वाचण्यासाठी : येथे क्लिक करा मराठी मध्ये छान छान माहिती वाचण्यासाठी : येथे क्लिक करा Copy
मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा परीक्षा रद्द झाल्या तर.. मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Essay Marathi
- Privacy Policy
- DMCA Policy
Get every types of Essays for students
शाळा नसती तर मराठी निबंध | shala nasti tar marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळा नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. हा कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे. पूर्ण जगात जर शाळा नसती तर काय झाले असते हे या निबंधामध्ये सांगितले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
शाळा जणू हसऱ्या फुलांची, आनंद देणारी बाग. स्वच्छंदपणे हुंदडणारी मुले. हसत-खेळत गुरुजींकडून शिक्षण घेणारी मुले. येथे लहान-मोठी सर्वच वयोगटातील मुले एकत्र येतात आणि एकमेकांवर भावंडांप्रमाणे प्रेम करतात. एकता, समता, बंधुता यांचे धडे मिळतात. देशकार्य, समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळते. शाळेतील गुणी मुले जगभर नावलौकिक पसरवतात. तेव्हा धन्य धन्य होते ती आमची शाळा.
शाळा हा मनुष्याच्या आयुष्यातला अविभाज्य घटक . घराच्या चार भिंतींतून आईचे बोट सोडून प्रथमच मूल बाह्य जगात जाते, ते म्हणजे शाळेत. समाजाची छोटी प्रतिकृती म्हणजे शाळा. काही मुलांना शाळा खूप आवडते; तर काही मुलांना शाळेत जायचा कंटाळा येतो. शाळेला सुटी म्हणजे ह्यांच्या आनंदाला उधाण. शाळेत जायच्या वेळेला काही तरी बहाणे शोधून शाळेत जाण्याचे टाळणारी मुले पाहिली की वाटते, शाळाच नसत्या, तर....
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती साचून तळे सुटी मिळेल का? उद्या आहे माझा गणिताचा पेपर पोटात माझ्या दुखून, फुटेल का रे ढोपर?
या बालगीतातून शाळेबद्दलची नावड दिसते ना? मग हवी कशाला शाळा? मुक्त जीवनाचा आनंद शाळेच्या शिस्तीच्या करड्या चौकटीत गुदमरतो. नावडत्या विषयांच्या संगतीत जीव गुदमरतो. शिक्षकांच्या धाकाने मन धास्तावते. दप्तराच्या ओझ्याने खांदा वाकतो. नापास होण्याची भीती झोप उडवते. अशा वेळी वाटते, शाळा नसत्या, तर...
पण तरीही शाळा नसत्या, तर कितीतरी गोष्टींना आपण मुकलो असतो . शाळेतल्या सहली, स्नेहसंमेलने, सहभोजन, विविध स्पर्धा त्यात मिळविलेली बक्षिसे, पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, जिवाभावाचे सोबती, क्रीडास्पर्धा, प्रदर्शने, कलागुणांना मिळालेला वाव, समाजात कसे वागावे, याचे शिक्षण, झालेले मोलाचे संस्कार, शिक्षकांना दिलेला त्रास, त्यांच्या केलेल्या नकला, गप्पांचा रंगलेला फड, अनेक छंद, देव-घेव - वस्तूंची, विचारांची, अनुभवांची, समाजप्रियता, या आणि अशा कितीतरी गोष्टींना मुकावे लागले असते.
माणूस म्हणून झालेली जडण-घडण शाळेतच होते. या साऱ्या गोष्टी घडल्याच नसत्या, जर शाळा नसत्या तर....
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
Results for marathi essay shala band zalya tar ... translation from English to Hindi
Human contributions.
From professional translators, enterprises, web pages and freely available translation repositories.
Add a translation
marathi essay shala band zalya tar in marathi
मराठी में निबंध निबंध शाला बैंड ज़ल्या टार
Last Update: 2020-12-16 Usage Frequency: 2 Quality: Reference: Anonymous
marathi essay shala band zalya tar
मराठी निबंध शाला बैंड zalya टार
Last Update: 2016-07-18 Usage Frequency: 4 Quality: Reference: Anonymous
marathi essay shada band zalya tar in marathi
मराठी में मराठा निबंध शादा बैंड झाल्या टार
Last Update: 2020-11-05 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
marathi essay shala band zalya ttar
Last Update: 2020-06-17 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
marathi essay-shala band zali ter(in marathi)
मराठी निबंध-शाला बैंड zali आतंकवाद (मराठी में)
Last Update: 2018-01-19 Usage Frequency: 2 Quality: Reference: Anonymous
the marathi essay shala band zali ter (in marathi)
marathi essay shala band zali ter(in marathi)
Last Update: 2018-06-22 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
marathi essay mazi shala nibandh in marathi
मराठी निबंध mazi शाळा निबंध मराठी में
Last Update: 2016-10-13 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
marathi essay television band zalya tar
मराठी निबंध टेलीविजन बैंड zalya टार
Last Update: 2016-12-29 Usage Frequency: 3 Quality: Reference: Anonymous
marathi essay vizha band zalya tar
मराठी निबंध vizha बैंड zalya टार
Last Update: 2016-07-27 Usage Frequency: 3 Quality: Reference: Anonymous Warning: Contains invisible HTML formatting
marathi essay shala suru zali ter( in marathi)
मराठी निबंध शाला सूरु ज़ली इलाका (मराठी में)
Last Update: 2020-09-20 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
marathi essay on shala band padali tar
शाला बैंड zali टार पर मराठी निबंध
Last Update: 2017-11-06 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
marathi essay vartaman patra band zalya tar
मराठी निबंध vartaman पात्रा बैंड zalya टार
Last Update: 2017-03-02 Usage Frequency: 4 Quality: Reference: Anonymous
shala band zalya tar
शाला बैंड जला तारा
Last Update: 2018-02-13 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
marathi essay-shala nasti tar
मराठी निबंध-शाला nasti टार
Last Update: 2016-06-16 Usage Frequency: 6 Quality: Reference: Anonymous
marathi essay about himalaya nasta tar in marathi
मराठी में maralaya nasta tar के बारे में मराठी निबंध
Last Update: 2020-09-03 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
shala nasti tar in marathi
Last Update: 2020-10-17 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
marathi essay-shala nasti tar kavita
मराठी निबंध-शाला nasti टार कविता
Last Update: 2016-02-12 Usage Frequency: 4 Quality: Reference: Anonymous
marathi essay shala dusari mata
मराठी निबंध शाला dusari माता
Last Update: 2016-09-19 Usage Frequency: 3 Quality: Reference: Anonymous
marathi essay vartaman patra ba nd zalya tar
Last Update: 2017-03-08 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
shala band zalya tr
Last Update: 2021-04-19 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous
Get a better translation with 7,905,897,376 human contributions
Users are now asking for help:.
IMAGES
COMMENTS
by Rahul. If Schools Are Closed Essay in Marathi - Shala Band Zali Tar Nibandh In Marathi शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी ज्ञान, मुल्य, कौशल्य, नैतिकता आणि विश्वास संपादन करण्याची ...
शाळा बंद झाली तर Shala Band Zali Tar Essay In Marathi शाळा बंद झाली तर निबंध म्हणजे शाळेच्या बंद होण्याच्या प्रसंगावर लेखन.
शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध Shala Band Zali Tar Essay In Marathi 13 September 2023 13 September 2023 by sarkarinaukarivacancy.com
Please subscribe the following Channels for more educational videos.अधिक शैक्षणिक video साठी पुढील channel subscribe करा. https://www.youtube.com ...
शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी |shala band jhalya tar, शाळा बंद पडली तर,शाळा बंद पडल्या तर, शाळा नाहीश्या झाल्या तर ... English essay (5)
shala band zali tar marathi nibandh मित्रांनो आज आपण शाळा बंद झाली तर हा निबंध मराठीतून पाहणार आहोत.तरी हा निबंध तुम्हंना आवडेल अशी अशा करून आपण निबंधास सुरुवात करूया.
शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी If Schools Are Closed Essay in Marathi नमस्कार मित्र ...
मित्र आणि मैत्रणींनो आज आपण परीक्षा रद्द झाल्या तर.. / Pariksha Radda Zalya Tar ...
शाळा नसती तर मराठी निबंध | shala nasti tar marathi nibandh By ADMIN रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१
शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध | shala banda zalya tar marathi niband----- मराठी निबंधhttp...
आणि मित्रांनो हा लिखाण " परीक्षा रद्द झाल्या तर निबंध मराठी Pariksha Radda Zalya Tar Marathi Nibandh " तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
marathi essay shala band zalya tar in marathi. English. the subject of the marathi essay. Last Update: 2018-03-17 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous. Hindi. shala band zalya tar. English. shal band. Last Update ...
#शाळानसतीतरनिबंध #ShalaNasatiTarMarathiNibandh #मराठीसोपेनिबंध #DhanrajBansude ️ ️ ️ ️ ️ ️ ️ ...
Contextual translation of "marathi essay shala band zalya tar in marathi" into English. Human translations with examples: MyMemory, World's Largest Translation Memory.
Contextual translation of "hindi essay doordarshan band zalya tar" into Hindi. Human translations with examples: MyMemory, World's Largest Translation Memory.
shala band zalya tar nibandha in Marathi - 24905409
Contextual translation of "marathi essay shala band zalya tar" into Hindi. Human translations with examples: marathi, शाला बैंड जला तारा.
Essays on Shala Band Zali Tar. Shala Band Zali Tar Search. Search Results. Band Of Brothers I. Authors Background <br /> <br /> Stephen Ambrose was born in 1936 and grew up in Whitewater, Wisconsin, a small town where his father was the M.D. At the University of Wisconsin, he started as a pre-med, but inspired by a great professor...
Shala band jhali tar marathi essay See answers Advertisement Advertisement mchatterjee mchatterjee आतंकवाद एक ऐसा विवाद है जिसको हम जितना समझने की कोशिश करते हैं हम उतना ही उलझ जाते हैं खुद ...
Contextual translation of "marathi essay shala band zalya tarn" into Hindi. Human translations with examples: MyMemory, World's Largest Translation Memory.
Find an answer to your question shala band jhali tar marathi essay 250 words. emmanualmathew1050 emmanualmathew1050 19.08.2019 India Languages Secondary School answered Shala band jhali tar marathi essay 250 words See answer Advertisement Advertisement aditi4860 aditi4860 Answer: I don't know Marathi sorry.
Contextual translation of "shala band zalya tar" into English. Human translations with examples: shal band.
Contextual translation of "marathi essay shala band zalya tar in marathi" into Hindi. Human translations with examples: शाला बैंड जला तारा.